ध्यानधारणा किंवा मेडीटेशन हे मानसिक तणाव कमी करण्यासाठीचे अतिशय प्रभावी मध्यम आहे. त्याचबरोबर ध्यानधारणेमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, बारीकसारीक दुखणी, आजार कमी होऊन शांत झोप लागते आणि मनाची शांती आणि प्रसन्नता कायम
अंगाला तेल, उटणे व अत्तर लावून उष्णोदकाने (गरम पाण्याने) स्नान करणे याला अभ्यंगस्नान करणे म्हणतात. त्याला मांगलिकस्नान असेही नाव आहे. ती चाल प्राचीन काळापासून भारतात आणि आणि इतरही देशांत आहे.
गणेशोत्सव हा हिंदू धर्मीयांच़ा एक सार्वजनिक उत्सव आहे. भारतीय समाजामध्ये एकी असावी ह्या उद्देशाने बाळ गंगाधर टिळकांनी ह्या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या लोकजागृती करून घेण्यासाठी या
हरतालिका व्रत सर्व पाप व कौटुंबिक चिंतांना दूर करणारे आहे. शास्त्रात या व्रताबाबत ‘हरित पापान सांसारिकान क्लेशाश्च’, अर्थात हे व्रत सर्वप्रकारचे दु:ख, कलह व पापांपासून मुक्ती देते, असे म्हटले आहे.
भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डील
भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डीले
जगातील सर्वश्रेष्ठ लेखक, नाटककार म्हणून विल्यम शेक्सपिअर यांचे नाव घेतले जाते. आणि त्यांना ‘फादर ऑफ ड्रामा’ असेही म्हटले जाते. जगातील सर्व प्रमुख भाषांमध्ये शेक्सपिअर
© Copyright 2016- 2019. All rights reserved.
Made by VD Infotech, Latur